मित्र हो ,
आज पासून पुन्हा एकदा कः तरी लिहाव, या विचाराने उचल खाल्ली आहे.
तेव्हा किमान या पत्रा पासून सुरुवात करावी अस वाटल.
काही दिवसांपूर्वी मी बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणी जाऊन आलो, आणि तिथले अनुभव खरंच अवर्णनीय होते. काही जणांशी हे अनुभव शेयर करायचा योग आला, आणि सगळ्यांनी सांगितलं कि तू हे अनुभव लिहून काढ, आणि मग विचारांचा सिलसिला सुरु झाला.....
मी काही तुम्हाला बोअर करणार नाहीये, पण मी पाहिलेल्या ठिकाणांना तुम्हाला पण घेऊन जाव असा मला वाटत, तर अधे मध्ये आपण फिरून येऊ कुठे तरी, अर्थात तुमची हरकत नसेल तरच....
असो, सध्या कन्याकुमारी दौरा करायची तयारी सुरु आहे.....
.
भेटू लवकरच....
धन्यवाद ......
No comments:
Post a Comment